Tag Archives: indian polity

भारताच्या घटनेची ठळक वैशिष्ट्ये | Features of Indian Constitution

Table of Contents भारताच्या घटनेची वैशिष्ट्ये भारताच्या घटनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.  १) सर्वात मोठी लिखित घटना: २) विविध स्रोतांपासून तयार करण्यात आलेली घटना: -सुमारे ६० देशांच्या घटनांचा विचार घेऊन ही घटना बनवण्यात आली आहे.-घटनेचा संरचनात्मक भाग मोठ्या प्रमाणात भारतीय शासनाचा कायदा १९३५ वर आधारित आहे. या कायद्यातील सुमारे २५० तरतुदी घटनेत घेण्यात आल्या आहेत.… Read More »

भारताची घटना निर्मिती | Indian Constitution

स्वातंत्र्यपूर्व काळातच भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली  होती. १९२२ मध्ये महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम ‘संविधान सभा‘ या शब्दाचा स्पष्ट उल्लेख न करता अशा प्रकारच्या सभेची कल्पना केली. १९३४ मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना मांडण्याचे श्रेय ‘मानवेंद्रनाथ रॉय‘ यांना दिले जाते. मानवेंद्रनाथ रॉय साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते. १९३८ मध्ये जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने संविधान सभेची मागणी… Read More »