Tag Archives: सत्याग्रह पर्व

आधुनिक भारताचा इतिहास | Modern Indian History Part IV

Table of Contents महात्मा गांधी  जागतिक शांततेचे महान दूत जन्म 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर गुजरात येथे. 2 ऑक्टोबर हा अहिंसा दिन म्हणून पाळला जातो. 1893-दक्षिण आफ्रिकेतील नाताळ येथे हिंदी मजुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी आफ्रिकेस प्रयाण. आफ्रिकेत असताना जॉन रस्कीनच्या अन टु धिस लास्ट या पुस्तकाचा गांधीजीवर प्रभाव पडला. 25 मे 1915 ला त्यांनी साबरमतीच्या किनारी ‘सत्याग्रहाश्रम’ स्थापन केला. गांधीजींनी रचनात्मक कार्यक्रम राबवताना ग्रामोद्योग… Read More »