New Chief Justice of Various High Courts | विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश

विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश | Chief Justice of Various High Courts

अलीकडेच काही राज्यांच्या मुख्य न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

यामध्ये आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश जितेंद्र कुमार माहेश्वरी यांची बदली सिक्कीम उच्च न्यायालयात करण्यात आली. तर सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश अरुप कुमार गोस्वामी आता आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश असतील. तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश राघवेंद्र सिंग चौहान यांची बदली उत्तराखंड उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. ओरिसा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती मोहम्मद रफिक हे आता  मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश असतील.

न्यायाधीश संजीब बॅनर्जी हे कलकत्ता हायकोर्टाचे न्यायाधीश आता त्यांना मद्रास उच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश म्हणून वर्चस्व देण्यात आले आहे. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे न्यायमूर्ती डॉ. एस. मुरलीधर यांना ओरिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले, तर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हिमा कोहली यांना तेलंगाना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश केले गेले.

मध्य प्रदेश हायकोर्टाचे न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांची कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये बदली करण्यात आली आहे; कोलकाता उच्च न्यायालयापासून आंध्र प्रदेश उच्च न्यायालयापर्यंत न्यायमूर्ती जयमल्या बागची; न्यायमूर्ती राजेश बिंदल जम्मू-काश्मीर ते कलकत्ता उच्च न्यायालय; खासदार संजय यादव यांचे अलाहाबाद हायकोर्टाचे न्या. न्यायमूर्ती विनीत कोठारी यांना मद्रास ते गुजरात हायकोर्टाकडे आणि न्यायमूर्ती रवी आर मलीमठ यांना उत्तराखंड हायकोर्टाकडून उच्च न्यायालयात पाठविण्यात आले आहे.

  1.  जे  के माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालय
  2.  ए के गोस्वामी : आंध्रप्रदेश उच्च न्यायालय
  3.  पंकज मित्तल : जम्मू व कश्मीर आणि लदाख उच्च न्यायालय
  4.  हिमा कोहली : तेलंगणा उच्च न्यायालय
  5.  मोहम्मद रफिक : मध्यप्रदेश उच्च न्यायालय
  6.  आर एस चौहान : उत्तराखंड उच्च न्यायालय
  7. एस मुरलीधर : ओडिशा उच्च न्यायालय
  8.  सजीब बँनर्जी : मद्रास उच्च न्यायालय 

उच्च न्यायालय | High  Court Information in Marathi 

भारतीय राज्यघटनेतील कलम २१४ नुसार उच्च न्यायालयाची स्थापना. 

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते. 

उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना राज्यपाल  शपथ देतात. 

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतींना देतात. 

वयोमर्यादा | Age Limit of High Court Judge:

उच्च  न्यायालयाचे न्यायधीश वयाच्या ६२ व्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. 

सर्वोच्च न्यायालय | Supreme Court Information in Marathi

स्वातंत्र्यानंतर भारतात दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना २६ जानेवारी १९५० साली करण्यात आली. 

भारतीय राज्यघटनेतील कलम १२४ नुसार स्थापना. 

सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य : यतो धर्मोत्सतो जय 

सुरुवातीस एक मुख्य न्यायाधीश व इतर ७ न्यायधीश होते. 

सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सरन्यायाधीशांचा  सल्ला घेतात. 

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना राष्ट्रपती शपथ देतात. 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतींना देतात. 

वयोमर्यादा | Age Limit of Chief Justice of India:

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. 

भारताचे आतापर्यंतचे मुख्य न्यायाधीश | All Chief Justice of India:

०१) हरिलाल जे. कानिया : (१९५०-५१)

०२) एम. पतंजलि शास्त्री : (१९५१-५४)

०३) मेहर चंद महाजन : (१९५४-५४)

०४) बी.के. मुखर्जी : (१९५४-५६)

०५) एस.आर. दास : (१९५६-५९)

०६) भुवनेश्वर प्रसाद सिन्हा : (१९५९-६४)

०७) पी.बी. गजेंद्रगडकर : (१९६४-६६)

०८) ए.के. सरकार : (१९६६-१९६६)

०९) के. सुब्बा राव : (१९६६-६७)

१०) के.एन. वांचू : (१९६७-६८)

११) एम. हिदायतुल्लाह : (१९६८-७०)

१२) आई.सी. शाह : (१९७०-७१)

१३) एस.एम. सीकरी : (१९७१-७३)

१४) ए.एन. रे : (१९७३-७७)

१५) एम.एच. बेग : (१९७७-७८)

१६) वाई.वी. चंद्रचूड़ : (१९७८-८५)

१७) पी. एन भगवती : (१९८५-८६)

१८) आर.एस. पाठक : (१९८६-८९)

१९) ई.एस. वेंकटरमैया : (१९८९-८९)

२०) एस. मुखर्जी : (१९८९-९०)

२१) रंगनाथ मिश्र : (१९९०-९१)

२२) के.एन. सिंह : (१९९१-१९९१)

२३) एम.एच. कानिया : (१९९१-९२)

२४) आई.एम. शर्मा : (१९९२-१९९३)

२५) एम.एन. वेंकटचलैया : (१९९३-९४)

२६) ए.एम. अहमदी : (१९९४-९७)

२७) जे. एस. वर्मा : (१९९७-९८)

२८) एम.एम. पंछी : (१९९८-९८)

२९) ए.एस. आनंद : (१९९८-२००१)

३०) एस. पी. भरूचा : (२००१-०२)

३१) बी.एन. कृपाल : (२००२-०२)

३२) जी. बी. पटनायक : (२००२-०२)

३३) वी. एन. खरे : (२००२-०४)

३४) एस. राजेंद्र बाबू : (२००४-०४)

३५) आर. सी. लाहोटी : (२००४-०५)

३६) वाई. के. सब्बरवाल : (२००५-०७)

३७) के. जी. बालकृष्णन : (२००७-१०)

३८) एस. एच. कपाड़िया : (२०१०-१२)

३९) अल्तमस कबीर : (२०१२-१३)

४०) पालानीसामी सदाशिवम : (२०१३-१४)

४१) राजेन्द्र लोढ़ा : (२०१४-१४)

४२) एच.एल दत्तु : (२०१४-१५)

४३) तीरथ सिंह ठाकुर (२०१५-१७)

४४) जगदीश सिंह खेहर : (२०१७-१७)

४५) दीपक मिश्रा : (२०१७-१८)

४६) रंजन गोगोई : (२०१८-१९)

४७) शरद अरविंद बोबडे : (१८ नोव्हेंबर २०१९ पासून)

Frequently Asked Questions:

सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली?

स्वातंत्र्यानंतर भारतात दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना २६ जानेवारी १९५० साली करण्यात आली.

राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली?

भारतीय राज्यघटनेतील कलम १२४ नुसार भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.

सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतात?

सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सरन्यायाधीशांचा सल्ला घेतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना राष्ट्रपती शपथ देतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतींना देतात.

उच्च न्यायालयाचे न्यायधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात?

उच्च न्यायालयाचे न्यायधीश वयाच्या ६२ व्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात?

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Chat with us